Friday, 30 December 2016
साज
वार
मैत्री
माणुस
Thursday, 29 December 2016
थंडी
आठवण
Monday, 26 December 2016
सुर्य चंद्र
निकाल
बालपण
चारोळी
देवा
पैंजन
पाणी
* विषय ....पाणी वाचवा जल हि जीवन है पाणी म्हणजे जीवन हे वाक्य खुपदा ऐकलं होते पण गेल्या काही वर्षात हे सत्य होताना दिसत होते. निसर्गाचे लहरी पणा कमी पाऊस यांच्या मुळे महाराष्टात मुख्य म्हणजे मराठवाड्यात पाण्याची भिषण टंचाई दिसुन आली. पाणी टंचाई मुळे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या ... भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून आताच योग्य ते पाऊस उचलायला हवे. पाण्याचे योग्य ते नियोजन कराला हवे . "पाणी आडवा पाणी जिरवा",या वाक्या ला सत्यात उरवायला हवे सुरूवात स्वतः पासुन करावी लागेल. प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पार करावी लागेल .. पावसाळ्याया पुर्वीच नदी,धरने,तलाव यांचा गाळ काढुन योग्य ती साफ सफाई करावी लागेल. घरातील सांड पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करावा लागेल. साडंपाण्याचे खड्डे घरोघरी तयार करायला हवेत . शेतकऱ्यांनी ही नवीन तंत्रज्ञानचा वापर केला पाहिजे ठिंबक सिंचन तुषार सिंचन ईत्यादी आणी कमी पाण्यावर शेती करण्यावर भर देऊन पाण्याची योग्य ती बचत केली पाहिजे. त्या मुळे पाण्याची योग्य ती बचत होईल. कारखानदाराने हि वपरलेल्या पाण्याचे पृथकरन करून त्या पाण्याचा परत वापर केला पाहिजे जेने करून भविष्यात पाणी टंचाई भासणारा नाही. तेलगंना सरकारने प्रत्येक घरा सममोर शोष खड्डा करणे जसे सक्तीचे केले आहे. काही आर्थिक मदत करून पाणी जीरवा पाणी वाचवा हि मोहिम अमंलात आणली आहे ...सक्तीची केली आहे. तसे महाराष्ट्र सरकारने हि हे काम हाती घेतले पाहिजे पाऊसाच्या पाण्याचे योग्य ते नियोजन होईल ... अन्न वत्र निवारा ह्या मुख्य गरजा आसल्या तरी पाणी हि प्रमुख गरज आहे जीवणाची त्या साठी पाणी वाचवाय ला पाहिचे जेने करून परत पाण्यासाठी कुणालाही जीव गमवावा लागनार नाही ... "जल तो कल है" "जल ही जीवन है" "पाणी आडवा पाणी जीरवा" "आपले भविष्य सुखकर करा" भविष्यात पाण्या कमतरता भासनार नाही याची विशेष काळजी घ्या .... .....पाणी वाचवा जीवन सुरक्षीत करा ... पाणी म्हणजे जीवन .................. ............सुराजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7
गुन्हा
भावले मी
Friday, 23 December 2016
मन
बाई
सुष्टि
पैंजन
पैंजन
पैंजन
हुंडा
भाळलेमी
Friday, 16 December 2016
फुला तुला सलाम
जात
जात
बाबा
चारोळी
गारवा ..
चारोळी
नेते
काजळ
आठवन
नवयुवक
गुन्हा
चारोळी
आठवण
Friday, 9 December 2016
दुःख बांधले माझ्या दावणीला सुख क्षण मात्र आहे. ..... तू नाही आलास तरीही दुःखी करून जातोस. .... तू आलास तरीही उध्वस्त करून जातोस. ..... क्षणभर मनावर सुख तू पेरून जातोस..... बरसून मग धरतीवर पेरलेल्या सूखातही तूझं तुझ्या सवे वाहून नेतोस ...... पुन्हा मनाला दुःख तू दुःख देऊन जातोस सागंना मजला माझ्याशी तू असा का वागतोस? ...... दुःख बांधले माझ्या दावणीला अन् सुख क्षणमात्र आहे. ..... तू नव्हता म्हणून कित्येक जीव हकनाक संपलेत ....उरलेले तू आलास आणि घेऊन गेलास किती रे जिव वाहून. ...... संसार ही उघडे करून गेलास तू आलासही आणि आता दुष्काळावर मात करून गेलास कुठे कुठे तर.... नदी, नाले, शतीवाडी, वस्तीही सर्व काही घेऊन गेलास. ..... शेतकऱ्यांचा आधार तू पन जीवनात त्यांच्या अंधार करून गेलास. ..... तू आलास बरसून पुन्हा सुखावून गेलास ... तू आलास पुन्हा उध्वस्त करून गेलास. ... स्वतःबरोबरच पीकांनाही वाहून घेऊन गेलास. .... दुःख बांधले माझ्या दावणीला सुख क्षणमात्र आहे. ...... क्षणभंगुर आहे.......... बळीराजाच................. ..........सुरजकूमारी गोस्वामी. .... कळंब. ..."हैदराबाद "
Sunday, 4 December 2016
जात
जाती साठी लढले
कित्येक महात्मे
मरे पर्यत लढले
जात माझ्या मालकीची
ना जात तुझ्या मालकीची
जन्माला आल्या बरोबच
लेबल लागतात जात ची
मरत जात कधीच नाही
जात माणसातला माणुस मरते
पण;
मरत नाही जात माणसाची
एक दिवस आसा उगवेल
सोन्याचे स्वप्ऩ माझे
जात विसरून जातील
माणसे आपली
उरेल फक्त आणी फक्त
माणसा मधील माणुसकी
-------सुरजकुमारी --------