Friday, 6 January 2017

टाकली मी कात आता

कुठल्या फुलात शोधू गंध तो आता अत्तराचा सुंगध ही तो आठवत नाही ... चाफ्यावर तो डोलदार नागोबाहि आरामात लटकत नाही .. चौकटी बाहेरून ठेवलीश कस्तुरी पारध्याला दोष मी देणार नाही ... हातात हात घेतला फक्त ओठात ओठांना विरळगळण्याचे स्वप्नं कधीच पाहिले नाही ... रचलीस तू रास लिला हजारदा... रूक्मिणी नीस मान कधीच पहीला नाही .... या वेडी ला मीरा बनयाचे सौभाग्यही, कधीच लाभले नाही .. .............✍🏻 ...........सुरजकुमारी.गोस्वामी... कळंब[हैद्राबाद ] Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment