किती आचानक आलास तू
बेसावध होते मी
तुझ्या मिठीत ओले
करुन गेलास तु
बेभान होते मी..
तू सोबत आसनात
बेंचन होते मी
तुझी साथ नसताना
किती रडवतोस तु
तुझ्या विरहात
किती सतवतोस
आठवणीत येऊन
तुझे आसने माझ्या साठी
खास आसते..
तुझे नसणे डोळ्यांनाचा
उपवास आसतो..
तु येताना आगाज
करुन येतोस
ढगाचा कडकडाट
करुन येतोस
झगमगाट विजेचा
घेऊन येतोस..
डोळ्यांचे पारणे
फेडुन जातोस...
आज आचानक आलास
तुझ्या बरसणार्या मिठ्ठित
मला भिजवून घेऊन
परत तु आठवणीत
राहून गेलास ....
.....सुरजकुमारी.गोस्वामी....हैद्राबाद ....
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment