माझाबाबा
मन थार्यावर नसते माझे
माझ्या मनावर तुझा ताबा
तूझ्या मुळेच सोडून गेला
मला माझा बाबा
तू नव्हेतास म्हणून
रूसला होता माझा बाबा
कसं जगायचं प्रश्न होता
त्याच्या पुढे .
कजृ तर शाप आसंतो
शेतकऱ्यांना .सातजन्माचा
तु नाहीस आला म्हणून
सोडून गेला मला माझा बाबा
बरसतोस तु आणखीन थोडं
बरसुन घे
माझ्या बाबांचे कर्ज यंदा
तरी फीटुदे.......
........सुरजकुमारी गोस्वामी......
............
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment