Sunday, 1 January 2017
स्वप्नं
आज संगळच काही बदललेल
देशात सर्वत्र श्रीमंती ..
गरीब कुणीच नव्हते
सर्वच आंनद
आंनद
गरीबी भष्टाचार
भ्रष्ट ,नेता नव्हते
शेताकरीही आपल्या मालाल
योग्य त्या भावात विकत होते
पाऊस पाणी हि
सर्वच ..होते
माणसे जात विसरले
माणूसकीची कास धरुन
आंनदात नांदत होते
सारे,.
देश महासत्ता झाला होता
सोन्याची चीमनी , परत भारत
झाला होता सोन्याचा धुर
वाहत होता ...
मुलीच्या जन्माचेहि ऊसव
होत होते
मुली मनमोकळ्या पनाने
राञन दिवस कुठेही भटकु
शकत होत्या ...
आई बाबा ही मुला बरोबर
घरात आंनदाने नांदत होते
खरच देश बदलला होता
मीही आंनदात होते
संगळीकडे आंनदही
आंनद होता
कोंबडे अरावले
स्वप्न तुटले अन
सत्य हरवले
पाहिले ते स्वप्न होते
सत्य डोळ्यांसमोर
आले ....
स्वप्न तुटले
चीत्र माहासत्तेचे
स्वप्नात राहुन गेले
........,,,,,सुरजकुमारी गोस्वामी...
हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment