Sunday, 1 January 2017
माणसं
👫माणस👫
स्वप्नंतील राञी जीवनात आल्या
कधीच नाही .....
का येतात स्वप्ने एकदा केलेल्या
प्रेमाची ...
सोडून गेला एकाएकी जीवनात
परतला कधीच नाही ...
मधातील मिठ्ठास आता खास नाही ....
कृत्रिम झाली हवा आता
झुळकणारी शुध्द हवाही
आता वहात नाही ....
मनात माणसाच्या ही
शुध्द विचाराचे वारेही
वहात नाही ......
खडक झालीत माणसं
माणसात आता माणुसकी
उरली नाही ......
मड्यासमोर रडायला ही
आसतात रोजगारी काही ...
ढाळू कूटल्या साच्यात स्वतः ला
रंग बदलणारी सरडी झालीत
माणसे सारी......
.......✍सुरजकुमारी गोस्वामी...
हैद्राबाद .....
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment